शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात. चला, आजच्या भागात ऐकूया की झेन बुध्दगुरू आपल्याला काय शिकवण देत आहेत?