जेव्हा तुम्ही ईतरांशी योग्य संवाद साधता तेव्हा तुम्ही स्वतःच्या ऊत्कर्षाच्या जवळ जात असता. तुमचे नातेसंबध सुदृढ होत असतात, तुमचे विचार तुम्ही ईतरांना स्पष्टपणे पोहचवू शकता आणि तुम्ही स्वतःचा व ईतरांचा वेळ व ऊर्जा देखिल वाचवत असता. वक्तृत्व ही एक कला आहे. ह्या भागात जाणून घेऊया वक्तृत्व कसे खुलवावे.