खुपदा आपणच आपले आराखडे बांधत असतो. ते फक्त आपले अंदाज असतात. सत्य त्यापेक्षा भिन्न असू शकते. आणि जेव्हा आपण आपले अंदाजच खरे आहेत असे मानू लागतो त्या वेळी मग समस्या चालू होतात. ह्यावर उपाय काय? ऐका ह्या भागात.