सत्य हे खुपदा कटू मानले जाते. फार थोड्या लोकांमध्ये ते पचवायची ताकद असते. आपल्या जिवनात ऊतार-चढाव येत असतात. पण आपल्यातले सर्वच त्याला सामोरे जातात का? काही जणांना का त्रास होतो हे जाणून घेऊया ह्या भागात.