आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला समस्यांना सामोरे जावेच लागते. जेव्हा अचानक काही समस्या निर्माण होते तेव्हा बरीच माणसे काही ठराविक टप्प्यांतून जातात. हे जरूरी असते का? ते जाणून घेऊया ह्या भागात.