भारतात चाणक्यांना न ओळखणारे कोणी सापडणे कठीणच. अतिशय चाणाक्ष आणि कुशाग्र बुध्दीमत्तेसाठी प्रसिध्द असलेल्या चाणक्यांनी यशस्वी आणि सुखी जीवनासाठी काही तत्वं सांगितली आहेत, ज्याला आपण चाणक्य नीति म्हणून ओळखतो.