वेळेला खुप महत्व असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण तुम्ही कसा घालवतात, कुठे व कोणाबरोबर घालवतात ह्याला खुप महत्व असते. कारण ह्यावरच तुमच्या ऊत्कर्षाचा पाया रचला जात असतो. आणि जर तुमचा प्रत्येक क्षण जर तुम्ही सुयोग्य रितीने व्यतीत केलात तर तुमच्या जिवनात आमूलाग्र बदल देखिल घडून येतील. आज जाणून घेऊया की वेळ कसा वाचवावा व तो सत्कारणी कसा लावावा?